PM Narendra Modi On Operation Sindoor : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये तब्बल ९ ठिकाणी असलेल्या दहशतवादी तळांना उद्ध्वस्त केलं. दरम्यान, भारताने पाकिस्तानला दिलेल्या चोख प्रत्युत्तरानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी देशाला संबोधित केलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला चांगलंच सुनावलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमकं काय म्हणाले?