spot_img
spot_img
spot_img

महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड तर्फे पुस्तक दिन उत्साहात साजरा

शबनम न्यूज | पिंपरी

पुस्तक म्हणजे ज्ञानाचे भंडार तर पुस्तक वाचणे म्हणजे समृद्धी चे भंडार अशा भावना काल पुस्तक दिनाच्या लाभाचे लेखक आणि कवींनी व्यक्त केल्या.

पुस्तक प्रकाशनाचा महाराष्ट्र साहित्य परिषद लोकचिंचवड आयोजित ” पूजन ” या कार्यक्रमात आपली सर्व पुस्तके लेखक पूजन आणि हे कार्यक्रमाचे वैशिष्ट्य होते.
महाराष्ट्र परिषदन चिंचवड चे अध्यक्ष राज लाखे, कार्याध्यक्षा विनीता ऐनापुरे, डॉ. रजनी शेठ, लेखक शहाजी कांबळे, कवी अशोक पगारिया, ज्ञानेश्वर शीळवणे, सीमा गांधी, बाबू डिसोजा, संजय जगताप, माधुरी डिसोजा, किरण जोशी व इतर साहित्यकारांनी स्वराज्य पुस्तक ग्रंथ पूजनासाठी आणली होती तर ज्येष्ठ रसिक राजेंद्र भागवत यांनी त्यांना आवडलेले पुस्तक. पूजनासाठी आणले होते.
कार्यक्रमाच्या पूराला पहलगाम येथे दहशतवादी क्रूर बळीत बळी पडलेल्या निष्पाप बंधूंना श्रद्धांजली आली.
तदनंतर ग्रंथ पूजन करण्यात आले. उपस्थितांनी आपले मनोगत साहित्य पुस्तकात मांडून आपले मनोगत व्यक्त केले.
राजन लाख यांनी पुस्तक आणि व्यापारी वैचारिक विचारांचा प्रसार हे मसापचे मुख्य असल्याचे सांगून हे पुस्तक वाचून माणसाला त्याचे उद्दिष्ट प्राप्त करून देणे तसेच समृद्धीचे विचार मांडले.
सीमा गांधी यांनी सूत्रधार तर डॉ. रजनी शेठ यांनी आभार मानले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!